घरकुलाला काल सुनामीने घेरले
वाटले आता सारे काही संपले
दु:खी कष्टी मन झाले पण बुध्दी ना हरली
वृत्ती ही लढा द्यायची निती ना फिरली
थोरांचे आशिर्वाद आठ्वले आणि तुमचे प्रेम
उभारी धरली मनाने धरला शत्रुवर नेम
नविन आपुले घरकुल आत आपणच सजवू
एकजुटीने राहू सारे मायमराठी जगवू
No comments:
Post a Comment